काळ आलेला, इतका भयानक अपघात की बसचा फक्त सांगाडा उरला, 10 लोक जिवंत जळाले
TV9 Marathi

काळ आलेला, इतका भयानक अपघात की बसचा फक्त सांगाडा उरला, 10 लोक जिवंत जळाले

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फायरब्रिगेडचे लोक घटनास्थळी पोहोचले व आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण त्याआधीच दोन्ही वाहनं आगीत जळून खाक झाली होती.

Go to News Site