इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावात जग टेन्शनमध्ये होते. अनेक मोठे हल्ले केले गेले. होर्मुज खाडी बंद असल्याने मोठे नाकेनऊ आली. त्यामध्येच आता इराण आणि भारताने मोठा निर्णय घेतला आहे.