मोठी बातमी समोर येत आहे. चीनकडून भारताचं तोंडभरून कौतुक करण्यात आलं आहे. भारत हा आमचा प्रतिस्पर्धी देश नाहीये, तर आमचा नैसर्गिक भागिदार देश आहे, असं चीनने म्हटलं आहे.