TV9 Marathi
विधानपरिषद निवडणुकीच्या अर्ज माघारीनंतर महाराष्ट्रात राजकारण कमालीचे तापले आहे. पुणे, कोकण आणि छत्रपती संभाजीनगरमधील उमेदवारांच्या माघारीवरून संजय राऊत यांनी महायुतीवर १५० कोटींच्या घोडेबाजाराचा गंभीर आरोप केला आहे.
Go to News Site