TV9 Marathi
आचार्य चाणक्य यांच्या उपदेशानुसार अपुरे अज्ञान हे विषापेक्षाही संहारक असते. कोणत्याही गोष्टीचे अधुरे ज्ञान घेऊन त्यावर आपले मत व्यक्त करणे टाळावे. सखोल अभ्यास करावा. त्यानंतरच तुम्ही एखाद्या विषयावर मत व्यक्त करावे, असे चाणक्य नीती सांगते.
Go to News Site