TV9 Marathi
"माझ्या माघारीवरुन जळगाव निवडणुकीवर परिणाम होणार नाही. जळगावचं चित्र एकतर्फी, भाजपकडे बहुमत आहे" असा दावा गोकुळ गीते यांनी केला. "इथले आमदार निष्क्रिय आहेत. जनभावना आहे, मी लढावं. मला फडणवीसांना भेटायचं होतं. पण मी शिंदेंना भेटणार" असं गोकुळ गीते म्हणाले.
Go to News Site